

१० वर्षाचा “हनिमून पिरिअड” नेमका कसा असतो : 👉🏼 पहा !
सार्वजनिक जीवनातला “हनिमून पिरिअड” फार तर आठवडा किंवा दोन आठवडे, कधी कधी महिनाभर चालतो.नंतर लगेच समर्थपणे कुटुंबाची जबाबदारी उचलायला ते जोडपं सिद्ध होतं. आता हे तत्व राजकारणात लागु पडेलच असे नाही.पण आमच्या सरकारचा “राजकीय हनिमून पिरिअड” दहा वर्षे उलटूनही संपायचे नावच घेत नाही.लग्नाच्या सात वर्षांनंतर नवरा बायकोचे नाते कधी सोन्यासारखे चमकते, तर कधी किरकोळ भांडणे…

“लोकशाही व्यवस्थेला बाजारात मांडणारे” मराठ्यांचे आंदोलन ! :एक संदर्भ
असं म्हणतात की “पॉलिटिक्स इज द गेम ऑफ स्काउंड्रल्स” म्हणजेच राजकारण हा बदमाशीचा खेळ असतो. बदमाशी ही राजकारणाची उपजत खूण आहे हे मान्य केलं, तरी जेव्हा ही बदमाशी कारस्थानीपणात, कपटी डावपेचात रूपांतरित होते, तेव्हा ती लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक ठरते. आज आपण पाहतोय की शिवसेनेची फोड झाली, राष्ट्रवादीची दोन शकले झाली, आणि या सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे…

गौरी पूजनाचे बदलते स्वरूप : नेमका संदर्भ काय?
वाशिम पासून जवळच असलेल्या तामसी येथील शिवाजी कव्हर व सौं किरण कव्हर हे दमपत्ती गेली अनेक वर्ष अनावश्यक धार्मिक प्रथेला फाटा देऊन घरात गौरी ऐवजी जिजाऊ सावित्री पूजन करून ग्रंथ पूजन करतात. हे बदलते स्वरूप नेमके आपल्या संस्कृती परंपरेला धरून आहे कि विरोधात याबाबत या लेखातून केलेला हा थोडक्यात उहापोह हे करत असताना आपल्या मूळ…

मग तो देव काय कामाचा? पटतंय का पहा !
मराठा समाजाची शिस्तप्रिय परंपरा मुंबईतल्या रस्त्यावर संयमी व शांत मराठ्यांचे आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाच्या मागण्या आजच उजागर झाल्या असे नाही. अटकेपार झेंडे लावणारा मराठा समाज शतकानुशतकांपासून शांत, शिस्तप्रिय आणि मेहनती म्हणून ओळखला जातो. संकटातही संयम राखणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी आंदोलन करतो, तेव्हा सरकारकडून त्याला जाणीवपूर्वक दारुडे, उद्रेकी, अराजकवादी म्हणून दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न…

CIBIL स्कोर सुधारण्यासाठी महत्वाच्या टिप्स
CIBIL स्कोर सुधारण्यासाठी महत्वाच्या टिप्स आजच्या डिजिटल युगात CIBIL स्कोर (क्रेडिट स्कोअर) हा आर्थिक विश्वातील महत्वाचा घटक बनला आहे. सामान्यतः ७२० स्कोर चांगला समजला जातो, तर ७६० पेक्षा अधिक स्कोर ‘उत्तम’ श्रेणीत धरला जातो. बँका, एनबीएफसी कंपन्या किंवा डिजिटल ॲप्स कर्ज देताना किंवा क्रेडिट कार्ड देताना याच स्कोरचा विचार करतात. पण बऱ्याच वेळा स्कोर कमी…

बायोडाटा पहा व लग्न लग्न जुळवा !
फक्त “प्रोफाईल स्टेट्स” वरच मुलं मुली एकमेकांना भाळतात! ज्ञानदृष्टी जागृत झालेली,म्हणजे मोबाईल हातात घेऊनच जन्मलेली तरुणाई लगेच गुगल बाबा कडं जातात – “A1 orphan girls for marriage near byee me“. कधी काळी लग्नासाठी आजूबाजूच्या गावात सोयरे आत्या मावश्यां,मामा कडे चौकशी केली जायची,सोयरीक करणारा एक मध्यस्थी असायचा.नात्यागोत्यात होणारी लग्न संस्कृती, परंपरेला धरून असायची. आणि हो महत्त्वाचं…

बहिणी बोगस झाल्या, की सरकारचं नातं?
गजानन खंदारे ✍ पटतंय का पहा ! आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही रक्ताची, काही ओळखीची, काही विचाराची, काही सहवासाची… भावनिक किंवा कर्तव्य भावनेतून जबाबदारीने निर्माण होणारी खरी मौल्यवान नाती तीच असतात जी मायेने आणि कर्तव्यभावनेने घट्ट विणली जातात. आई-वडील, भाऊ-बहीण ही अशीच नाती. यात स्वार्थ नसतो, पैशाचा हिशोब नसतो, यात असतो तो एकमेकांच्या अस्तित्वाचा…

आठवडी बाजारातलं भातकं…
प्रवासातील अनुभव… ( भाग : 24 ) रविवार दि. 03 ऑगस्ट 2025 रोजीचा अनुभव… आठवडी बाजारातलं भातकं 👉 रविवार म्हणजे हक्काचा सुट्टीचा दिवस.हा सुट्टीचा दिवस असला तरी आपल्या सर्वांनाच घरची अनेक कामे करावी लागतात. त्यालाच तर संसार म्हणतात.रविवारचं घरातील अनेक कामांमधील एक काम म्हणजे आठवडी बाजारात जाऊन भाजीपाला आणणे हे होय.मी आज सकाळपासूनच नियोजित कामात…

सर, जरा हे बघा… 🖋️विठ्ठल कोतेकर,
कधी कधी असं वाटतं, की आपण एक वाक्य बोलतो, आणि समोरचा माणूस ते मनावर घेतो…पण त्याच्या मनावर घेतलेल्या त्या एका वाक्याचं उत्तर आयुष्य त्याला देतं. असा काहीसा अनुभव नुकताच मला आला…*रवी चौगुले* नाव घेतलं, की माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो, साधा, शांत, पण आतून खूप प्रामाणिक. शिकायची तहान असलेला, सतत विचार करणारा, आणि मुख्य…
स्वतःचा व्यवसाय सुरु करा,विना भांडवल
स्वतःचा व्यवसाय सुरु करा,विना भांडवल सध्या वेब media वर काम सुरु लवकरच आपल्या साठी !