गुलामीचे नवे रूप | “बायकोचा बैल ते सरकारचा बैल “

“…लाडक्या बहिणींना आता लाभासाठी e-kyc करणे बंधनकारक आहे. असे फर्मान सरकार नावाच्या व्यवस्थेने १८ तारखेला भल्या पहाटेच्या शपथ विधी प्रमाणे झोपेतून उठून जारी केले … ”आणि e-पिक पाहणीच्या अप्लिकेशन प्रमाणे हे पोर्टल सर्वर सुद्धा अख्खा ७५० मिली पिऊन झोपल्यागत “बम्पर कोडींग” घालून “ओव्हर लोड” केले . लहान लेकराच्या मुड प्रमाणे आमच्या सरकारला कधी आणि कुठे…

Read More

१० वर्षांचा राजकीय हनिमून पिरिअड म्हणजे काय? | सविस्तर विश्लेषण

सार्वजनिक जीवनातला “हनिमून पिरिअड” फार तर आठवडा किंवा दोन आठवडे, कधी कधी महिनाभर चालतो.नंतर लगेच समर्थपणे कुटुंबाची जबाबदारी उचलायला ते जोडपं सिद्ध होतं. आता हे तत्व राजकारणात लागु पडेलच असे नाही.पण आमच्या सरकारचा “राजकीय हनिमून पिरिअड” दहा वर्षे उलटूनही संपायचे नावच घेत नाही.लग्नाच्या सात वर्षांनंतर नवरा बायकोचे नाते कधी सोन्यासारखे चमकते, तर कधी किरकोळ भांडणे…

Read More

“लोकशाही व्यवस्थेला बाजारात मांडणारे” मराठ्यांचे आंदोलन ! :एक संदर्भ

असं म्हणतात की “पॉलिटिक्स इज द गेम ऑफ स्काउंड्रल्स” म्हणजेच राजकारण हा बदमाशीचा खेळ असतो. बदमाशी ही राजकारणाची उपजत खूण आहे हे मान्य केलं, तरी जेव्हा ही बदमाशी कारस्थानीपणात, कपटी डावपेचात रूपांतरित होते, तेव्हा ती लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक ठरते. आज आपण पाहतोय की शिवसेनेची फोड झाली, राष्ट्रवादीची दोन शकले झाली, आणि या सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे…

Read More

मग तो देव काय कामाचा? | श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वास्तव

मराठा समाजाची शिस्तप्रिय परंपरा मुंबईतल्या रस्त्यावर संयमी व शांत मराठ्यांचे आंदोलन सुरु होत . मराठा समाजाच्या मागण्या आजच उजागर झाल्या असे नाही. अटकेपार झेंडे लावणारा मराठा समाज शतकानुशतकांपासून शांत, शिस्तप्रिय आणि मेहनती म्हणून ओळखला जातो. संकटातही संयम राखणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी आंदोलन करतो, तेव्हा सरकारकडून त्याला जाणीवपूर्वक दारुडे, उद्रेकी, अराजकवादी म्हणून दाखवण्याचा जाणीवपूर्वक…

Read More

बोगस बहिणी आणि सरकारी योजनांचा गैरवापर | वास्तव उलगडा

गजानन खंदारे ✍ पटतंय का पहा ! आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही रक्ताची, काही ओळखीची, काही विचाराची, काही सहवासाची… भावनिक किंवा कर्तव्य भावनेतून जबाबदारीने निर्माण होणारी खरी मौल्यवान नाती तीच असतात जी मायेने आणि कर्तव्यभावनेने घट्ट विणली जातात. आई-वडील, भाऊ-बहीण ही अशीच नाती. यात स्वार्थ नसतो, पैशाचा हिशोब नसतो, यात असतो तो एकमेकांच्या अस्तित्वाचा…

Read More

नेते की पत्रक छाप भिकाऱ्याच्या टोळ्या ?

आता पावसाचा काही ठावठिकाणा राहिलेला नाही. आधी जसा नियमित, वेळेवर आणि आशीर्वादासारखा पाऊस यायचा, तसा तो उरलेलाच नाही. आत्ता दोन थेंब पडले की लोक घाबरतात -कोणी ओले कपडे सुकवतं, कोणी चप्पल धरून पळतो. थोडा जरी पाऊस झाला, तरी लगेच बोंब सुरू होते – ढगफुटी झाली, रस्ते भरले, शाळा बंद करा! त्या ढगांनी फक्त पाणीच नाही,…

Read More

एकटा बच्चू सरकारवर भारी! पण त्याने नेमकं काय कमावलं…?

शिवरायांची परंपरा अन शंभूराजांचं वारसत्त्व – आंदोलनाचा नवा अध्याय! आज महाराष्ट्राच्या मातीत एक नव्या लढ्याची, नव्या झुंजीची साक्ष घडते आहे. जनतेच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी, बेरोजगार तरुणांच्या न्यायासाठी बच्चू कडू मैदानात उतरले आहेत. हे आंदोलन केवळ एक राजकीय उपोषण नाही, ही हाक आहे त्या विसरलेल्या आश्वासनांना – जी सरकारने निवडणुकीआधी दिली आणि आता कचऱ्याच्या पेटीत टाकली…

Read More
Back To Top