लोढाईच्या माळावर: गर्दीचा बाजार!

अश्विन शुद्ध नवमीला मी लोढाईच्या माळावर दर्शनासाठी गेलो होतो. त्या दिवशी इथे दरवर्षी एकदिवसीय मोठी यात्रा भरते. “लोढा-आई”चा माळ म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण – हिरवीगार टेकडी, जंगलाचं कवच आणि सभोवताल पसरलेलं गायरान व जंगल क्षेत्र . इथलं मंदिर हे केवळ दगड-विटांचं बांधकाम नाही, तर ग्रामीण लोक आणि कृषी संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे….

Read More

१० मिनिटांत आयुष्य संपवणारा;अचानक मृत्यू का वाढतोय?

“मरण दाराशी आले, त्याला म्हणतो. ये तुला १०० वर्ष आयुष्य आहे. आणि मग मरणही चाट पडतं, म्हणाले काय हा मनुष्य आहे !” अशीच काहीशी आपली जगण्याची आणि वागण्याची अवस्था झाली आहे .माणसे ,तरुण ,विद्यार्थी स्त्रिया चालता बोलता मृत्युच्या दारात जात आहेत .आपण मात्र त्याला अजूनही हलक्यात घेतो आहे.” मृत्यू इतक्या सहजपणे दार ठोठावतो आहे. कि…

Read More

पहिला हूं तरी म्हण…🖋️ विठ्ठल कोतेकर, कोल्हापूर

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक विद्वान माणसं वेळोवेळी भेटत असतात. कोण एका विशिष्ट टप्यावर, कोण वळणावर, तर कोण एका छोट्याशा क्षणात आपल्याला आयुष्यभर पुरेल असा धडा शिकवून जातं. हे सगळं घडतंच. पण त्या सल्ल्याला, त्या शिकवण्याला मनापासून ऐकलं गेलं, तर आयुष्य खरंच सोनं होतं. माझ्या वडिलांचं नाव होतं मारुती सखाराम कोतेकर. त्यांचे वडील, म्हणजे माझे आजोबा…

Read More

बँकिंग व फायनान्स कंपन्यांची दादागिरी: खाजगी सावकारी बंद करून NBFC ना मोकळे रान

गेल्या दोन दशकांत भारतात बँकिंग आणि अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. १९६९ मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर सहकारी संस्था, जिल्हा बँका आणि पतसंस्था ग्रामीण भागातील आर्थिक कणा होत्या. मात्र १९९१ नंतरच्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे खाजगीकरण, सवलती, आणि बँकांचे विलीनीकरण यामुळे या संस्था मागे पडल्या. खाजगी सावकारी बेकायदेशीर घोषित करून त्यांच्यावर कठोर कायदे लावले गेले, पण त्याचवेळी NBFC म्हणजेच बिगर-बँकिंग…

Read More

महाराष्ट्र हादरला! परिक्षेत कमी मार्क शिक्षक बापाने घेतला पोरीचा जिव ..

“पप्पा! तुम्ही कलेक्टर झालात का?” – हा प्रश्न साधनाने रागाने नव्हे, तर असहायतेने विचारला होता. हा एका मुलीचा आक्रोश होता – जिथे तिच्या क्षमतेपेक्षा अपेक्षांचं ओझं जड झालं होतं. तिने वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी नाकारली, पण त्याच्या बदल्यात तिला माफही केलं नाही गेलं. हे एका पिढीच्या संवेदनशीलतेला न समजून घेतलेल्या पिढीचं भीषण उत्तर होतं. ही…

Read More

शाळेच्या प्रयोगशाळेत भाषेच्या गोंधळाचा भुसा!

डोक्यात भुसा किंवा हवा भरली की माणसाला अनेक गोष्टींबद्दल अनाठायी कुतूहल निर्माण होतं.आणि मग त्या कुतूहलाच्या भरात तो माणूस काही अफलातून प्रयोग करू लागतो.मुळात ही गोष्ट थोडी मानसशास्त्रीय असली तरी फार खोलात न शिरता आपण एका साध्या निरीक्षणाकडे वळूया —म्हणजेच एखाद्या मंत्र्याच्या डोक्यात एखादी कल्पना आली, की त्याचा पहिला प्रयोग नेमका “विद्यार्थ्यांवर” का होतो?शाळा मग…

Read More

विमा विक्रीतून ग्राहक-कर्मचाऱ्यांचा होतोय छळ! बँकांचा भलताच खेळ

भारतातील बँकिंग व्यवस्था ही अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. सामान्य माणसाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि देशाच्या विकासासाठी बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बँकांना विमा उत्पादनांच्या विक्रीची परवानगी दिल्याने बँकिंग व्यवस्थेचे मूळ उद्दिष्टच भरकटत आहे. विमा कंपन्यांचे जाळे बँकांमार्फत पसरले असून, यामुळे केवळ ग्राहकांचे शोषणच होत नाही, तर बँक कर्मचाऱ्यांवरही अवास्तव दबाव येत आहे. बँकांनी…

Read More

११ लाख अडकले, आणि वडिलांनी प्राण सोडले – मल्टीस्टेट बँकांची विश्वासघातकी यंत्रणा का?

बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक हृदयद्रावक घटना महाराष्ट्राच्या वित्तीय व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकते. मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर साठवलेली ११ लाख रुपये खासगी मल्टीस्टेट बँकेत अडकली, आणि निराश, हतबल झालेल्या वडिलांनी बँकेच्या गेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही केवळ एक आत्महत्या नाही, तर आर्थिक व्यवस्थेतील बेजबाबदारपणा आणि नियमनाच्या अभावामुळे घडलेला ‘संस्थात्मक खून’ आहे. छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या…

Read More

न्युयोर्कच्या शाळेतून थेट आटपाडीच्या जि.प.शाळेत प्रवेश घेणारा विहान आहे तरी कोण ?

एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना, किंवा चुकीच्या सरकारी धोरणामुळे शाळा बंद पाडल्या जात असताना व त्याला पालक तुम्ही आम्ही सर्वच जबाबदार असताना.ग्लोबल शिक्षणाच्या जमान्यात,आता अनेक आपल्या जिल्हा परिषद शाळांनी काळात टाकायला सुरुवात केली आहे.शैक्षणिक परिवर्तनाचे व आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या जिल्हा परिषद शाळांकडे वाढणारे आकर्षण हे साता समुद्रा पार अनेकांना भुरळ घालत आहे.कामाच्या-गोष्टी वरील…

Read More
Back To Top