श्रावण नव्हे भक्ती मास — शिवभक्तीची खरी वाट कोणती?

“श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण असते.”मंदिरात रांगा, उपवासाचे फराळ, आरत्या, अभिषेक, रुद्रपठण— हे सगळं आपल्याला दरवर्षीच दिसतं. पण या सगळ्या धावपळीच्या भक्तीत “शिवतत्त्व” नेमके कुठे आहे, हे आपण विसरतो का ? श्रावण महिना म्हणजे केवळ आषाढानंतर आलेला पावसाळ्याचा महिना नव्हे, तर आत्मिक तपश्चर्येचा, संयमाचा, साधनेचा काळ असतो.म्हणूनच याला “भक्ती मास” असं मानलं जातं….

Read More

-बा… विठ्ठला, तू असा गप्प का?

बा… विठ्ठला, तू असा गप्प का? तुझ्या चराचरात तुलाच शोधतो,तुझ्या नावानं लुटणाऱ्या ढोंग्यांनी! गाथा बुडवली तुझ्याच नजरेसमोर,तुकोबाला आत्मक्लेशात तडफडत ठेवलं,तेरा दिवस उपोषण, कण्हत तुझ्यासाठी,तरी तू निशब्द, तेव्हाही, आत्ताही! विचारांची हत्या करून,सदेह वैकुंठाला पाठवलं तुकोबाला,तुझ्या नावाची दुकानदारी मांडली,तरी तू गप्प, तेव्हाही, आत्ताही! जातीय भांडणं पेरणारे,अमृतकुंडात अपवित्रता करणारे,तुझ्याच नावावर माणसाचं रक्त सांडतात,तरी तू कमरेवर हात ठेवून उभा,तेव्हाही,…

Read More
Back To Top