बहिणी बोगस झाल्या, की सरकारचं नातं?

गजानन खंदारे ✍ पटतंय का पहा ! आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही रक्ताची, काही ओळखीची, काही विचाराची, काही सहवासाची… भावनिक किंवा कर्तव्य भावनेतून जबाबदारीने निर्माण होणारी खरी मौल्यवान नाती तीच असतात जी मायेने आणि कर्तव्यभावनेने घट्ट विणली जातात. आई-वडील, भाऊ-बहीण ही अशीच नाती. यात स्वार्थ नसतो, पैशाचा हिशोब नसतो, यात असतो तो एकमेकांच्या अस्तित्वाचा…

Read More

सर, जरा हे बघा… 🖋️विठ्ठल कोतेकर,

कधी कधी असं वाटतं, की आपण एक वाक्य बोलतो, आणि समोरचा माणूस ते मनावर घेतो…पण त्याच्या मनावर घेतलेल्या त्या एका वाक्याचं उत्तर आयुष्य त्याला देतं. असा काहीसा अनुभव नुकताच मला आला…*रवी चौगुले* नाव घेतलं, की माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो, साधा, शांत, पण आतून खूप प्रामाणिक. शिकायची तहान असलेला, सतत विचार करणारा, आणि मुख्य…

Read More

लोढाईच्या माळावरील श्रध्येचं झाड आणि नवसाचं गाठोडं!: गजानन खंदारे

पटतंय का पहा! ✍️ गजानन खंदारे रिसोड श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही भक्ती मार्गाची दोन रूपं असली तरी त्यांचा प्रवास वेगवेगळा असतो.विचारपूर्वक श्रद्धा माणसाला आत्मबल व जागृती आत्म प्रगती देते, तर अंधश्रद्धा अज्ञानातून उद्भवते आणि गुलामगिरीकडे घेऊन जाते.”अनेक दुःखाचे कारण हे अंधश्रद्धा आहे. काल परवा दर्शनासाठी म्हणुन लोढाई च्या माळावर गेलो. यात कुणाला काही वेगळे वाटण्याचे…

Read More

अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न – खरंच का? की फसवणूक?

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः “अनाथ आश्रमातील मुलींचे लग्न लावून दिले जात आहे”, “फक्त प्रवेश गेट पाससाठी पैसे द्या” किंवा “कोणतीही चौकशी न करता लगेच स्थळ मिळवा” अशा प्रकारचे संदेश आपल्याला अनेक वेळा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर पाहायला मिळतात. हे संदेश पाहून अनेक लोक भावनेच्या भरात, सहानुभूतीच्या…

Read More

प्रतिष्ठेचा दिखावा की,परंपरेची गमावलेली ओळख? :पटतंय का पहा!

लग्न ही एक पारंपरिक,श्रद्धेची, सांस्कृतिक घटना असावी.सहजीवनाचं नातं या घटनेतून दृढ होतं. त्यानिमित्ताने गावाच्या सिमेंबाहेर असलेल्या आमच्या रक्षणकर्त्या खऱ्या खुऱ्या ग्रामदेवताच स्मरण या निमित्ताने केले जातं. पण शहरातून आलेल्या बॅण्डबाजात, सजावटीत आणि बर्फाच्या गोळ्यांत आमच्या या दैवताचा कुठेतरी विसर पडतो आणि मला मग आश्चर्य वाटतं — वेशीतल्या मारोतीचं मूळ गावातच नव्हे, तर मांडवापर्यंत कसं आलं?…

Read More
Back To Top