बोगस बहिणी आणि सरकारी योजनांचा गैरवापर | वास्तव उलगडा

गजानन खंदारे ✍ पटतंय का पहा ! आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही रक्ताची, काही ओळखीची, काही विचाराची, काही सहवासाची… भावनिक किंवा कर्तव्य भावनेतून जबाबदारीने निर्माण होणारी खरी मौल्यवान नाती तीच असतात जी मायेने आणि कर्तव्यभावनेने घट्ट विणली जातात. आई-वडील, भाऊ-बहीण ही अशीच नाती. यात स्वार्थ नसतो, पैशाचा हिशोब नसतो, यात असतो तो एकमेकांच्या अस्तित्वाचा…

Read More

विठ्ठल कोतेकर यांची लेखणी | ‘सर, जरा हे बघा’ मधील वास्तव चित्रण

कधी कधी असं वाटतं, की आपण एक वाक्य बोलतो, आणि समोरचा माणूस ते मनावर घेतो…पण त्याच्या मनावर घेतलेल्या त्या एका वाक्याचं उत्तर आयुष्य त्याला देतं. असा काहीसा अनुभव नुकताच मला आला…*रवी चौगुले* नाव घेतलं, की माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो, साधा, शांत, पण आतून खूप प्रामाणिक. शिकायची तहान असलेला, सतत विचार करणारा, आणि मुख्य…

Read More

श्रद्धेच झाड आणि नवसाचं गाठोडं!: पटतंय का पहा!

पटतंय का पहा! ✍️ गजानन खंदारे रिसोड श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही भक्ती मार्गाची दोन रूपं असली तरी त्यांचा प्रवास वेगवेगळा असतो.विचारपूर्वक श्रद्धा माणसाला आत्मबल व जागृती आत्म प्रगती देते, तर अंधश्रद्धा अज्ञानातून उद्भवते आणि गुलामगिरीकडे घेऊन जाते.”अनेक दुःखाचे कारण हे अंधश्रद्धा आहे. काल परवा दर्शनासाठी म्हणुन लोढाई च्या माळावर गेलो. यात कुणाला काही वेगळे वाटण्याचे…

Read More

अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न – खरंच का? की फसवणूक?

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः “अनाथ आश्रमातील मुलींचे लग्न लावून दिले जात आहे”, “फक्त प्रवेश गेट पाससाठी पैसे द्या” किंवा “कोणतीही चौकशी न करता लगेच स्थळ मिळवा” अशा प्रकारचे संदेश आपल्याला अनेक वेळा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर पाहायला मिळतात. हे संदेश पाहून अनेक लोक भावनेच्या भरात, सहानुभूतीच्या…

Read More

“ट्रॅक्टर एन्ट्री, प्री-वेडिंग शूट आणि शेतकरी समाजाचं वास्तव”

आजच्या लग्नसोहळ्यांनी पारंपरिक रितीरिवाजांपलीकडे जाऊन एक वेगळाच ट्रेंड पकडला आहे.प्री-वेडिंग शूट, सेलिब्रिटी-स्टाइल एन्ट्री, व्हायरल व्हिडिओ यामुळे विवाहसोहळा म्हणजे एक “शो” बनला आहे.ग्रामीण भागातही ट्रॅक्टर, घोडागाडी किंवा अनोख्या स्टंटसह केलेली नवरा-नवरीची एन्ट्री ही प्रतिष्ठेची बाब मानली जाऊ लागली आहे.पण या दिखाऊपणामागे खऱ्या समाजाचं, शेतकऱ्यांच्या अडचणींचं, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या संघर्षाचं वास्तव लपून जातं का?हा लेख त्या विरोधाभासावर प्रकाश…

Read More
Back To Top