१० मिनिटांत आयुष्य संपवणारा;अचानक मृत्यू का वाढतोय?

“मरण दाराशी आले, त्याला म्हणतो. ये तुला १०० वर्ष आयुष्य आहे. आणि मग मरणही चाट पडतं, म्हणाले काय हा मनुष्य आहे !” अशीच काहीशी आपली जगण्याची आणि वागण्याची अवस्था झाली आहे .माणसे ,तरुण ,विद्यार्थी स्त्रिया चालता बोलता मृत्युच्या दारात जात आहेत .आपण मात्र त्याला अजूनही हलक्यात घेतो आहे.” मृत्यू इतक्या सहजपणे दार ठोठावतो आहे. कि…

Read More

विमा विक्रीतून ग्राहक-कर्मचाऱ्यांचा होतोय छळ! बँकांचा भलताच खेळ

भारतातील बँकिंग व्यवस्था ही अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. सामान्य माणसाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि देशाच्या विकासासाठी बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बँकांना विमा उत्पादनांच्या विक्रीची परवानगी दिल्याने बँकिंग व्यवस्थेचे मूळ उद्दिष्टच भरकटत आहे. विमा कंपन्यांचे जाळे बँकांमार्फत पसरले असून, यामुळे केवळ ग्राहकांचे शोषणच होत नाही, तर बँक कर्मचाऱ्यांवरही अवास्तव दबाव येत आहे. बँकांनी…

Read More
Back To Top