देऊळबंद : देवाच्या अस्तित्वालाच आव्हान! एक संदर्भ
✍️ गजानन खंदारे गावाखेड्यांत अध्यात्माच्या नावाखाली चालणारी ‘धार्मिक दुकानदारी’ एका नव्या चिंतेचा विषय बनत आहे. आज मंदिरांची संख्या आणि तिथली गर्दी वाढते आहे; पण या “व्यवस्थेचे” गुलाम झालेले लोक वैचारिक विद्रोह करण्याऐवजी अंधश्रद्धेचे अधिक आणि पक्के गुलाम बनत चालले आहेत. विदारक गोष्ट म्हणजे, या भोंदूगिरीच्या जाळ्यात “महिला वर्ग” मोठ्या प्रमाणावर भरडला जातो आहे. याच सामाजिक…
स्मशानातील अश्रूंचे रूपांतर झाले ‘अंकुरात’…!
हल्ली मूत्यू सुद्धा उत्सव प्रियतेचा सोहळा बनतोय! माणूस जगाचा निरोप घेतो तेव्हा मागे उरतात फक्त त्याच्या आठवणी. या आठवणींना उजाळा देण्यासाठी महागडे, खर्चिक आणि क्षणभंगुर सोहळे केले जातात. मात्र, वाशिम तालुक्यातील सुरकंडी खुर्द येथील भोयर कुटुंबाने दुःखाच्या प्रसंगालाही एक संवेदनशील आणि पर्यावरणपूरक वळण दिले आहे. आपल्या आप्तांच्या स्मृती त्यांनी केवळ मनात नाही, तर थेट निसर्गाच्या…
बेंग्या, आता तुला जय भीम म्हणू शकतो!..
बेंग्याला कधी पाहिले नाही. आता तो कधीच दिसणार नाही. नुकताच मिसरूड फुटलेला एक पोरसवदा बेंग्या होता, हेही कुणी लक्षात ठेवणार नाही. का ठेवावे? कारण तो पारधी होता, भुरटा चोर होता. तो चोर झाला, कारण शेकडो वर्षांपासून या व्यवस्थेने त्याचे, त्याच्या समाजाचे हक्क चोरले; नव्हे, पांढरपेशी वर्गाने आपल्या हितासाठी त्यांच्या सुखावर दरोडाच टाकला. या दरोड्याचा लाभ…
छोट्यामोठ्या नोकरदारांसाठी आयडीएफसी फर्स्ट बँकेची सुवर्णसंधी! कर्ज @ 10.99
IDFC FIRST Bank Personal Loan: छोट्या नोकरदारांसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत आजच्या काळात वैयक्तिक गरजा कधीही सांगून येत नाहीत. मुलांचे उच्च शिक्षण असो, घरातील कोणतेही शुभकार्य, वैद्यकीय आणीबाणी किंवा जुने कर्ज फेडणे असो—अशा वेळी अचानक पैशांची गरज भासते. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि कमी पगाराधारे एक सुरक्षित आणि विश्वासार्ह…
प्रत्येकाच्या आयुष्यात दरवर्षी येणारा हा एक साधा दिवस असतो!
वाढदिवस अभिष्ठचिंतन !! खरंतर वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात दरवर्षी येणारा एक साधा दिवस असतो; पण त्याचा खरा अर्थ समजून घेतला, तर तो आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. अनेकजण या दिवसाकडे केवळ उत्सव, आनंद आणि शुभेच्छांचा दिवस म्हणून पाहतात. मात्र, वाढदिवस म्हणजे केवळ आनंद साजरा करण्याची वेळ नसून, तो स्वतःकडे पाहण्याची आणि स्वतःला ओळखण्याची एक संधी…
बुका लाऊन तुका सांगणाऱ्या “घुसखोरांकडून” बालमनांचा सौदा — ही वारकरी परंपरा की राजकीय दलाली?
लहान मुले हि अनुकरण प्रिय असतात.चांगले वाईट याची फारशी समज त्यांना नसते .काल आळंदी येथे घडलेल्या घटनेनंतर उभा राहिलेला प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही; तो संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरा देणारा ठरतो . ज्या वारकरी परंपरेने शतकानुशतके संतांच्या शिकवणीचा संयम, समता आणि शांततेचा मार्ग दाखवला, त्याच परंपरेच्या नावाखाली आज काही तथाकथित भोंदू जे स्वतःला नावामागे…
“बाग्यासमोर नतमस्तक,छत्रपतीवर मौन!तर्काची हत्या आणि राजकारण” महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?”
गजानन खंदारे “माजी सरन्यायमूर्ती भूषण गवई स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात, पण ते धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम) यांच्या पाया पडतात. अशा व्यक्तींनी बाबासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.त्यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊ नये ” अशी जाहीर टिप्पणी शाम मानव यांनी केली “हे शाम मानव कोण आहेत? त्यांना असा ‘सर्टिफिकेट’ देण्याचा अधिकार कोणी दिला? हल्ली प्रसिद्धीसाठी ते कुठलीही…
“हा वाद ‘शिवाजी’ शब्दाचा नाही—आमदाराच्या पातळीचा खरा प्रश्न!”
अशा वाचाळ वीरांकडून केवळ दिलगिरी व्यक्त करून हा प्रश्न—किंवा सत्तेचा माज—इथेच संपणार नाही. यावर कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे; अन्यथा रस्त्यावर “Get out” म्हणणारेच उद्या घरात घुसण्याचीही हिम्मत ठेवतील. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी व अतिरेकाची भाषा बोलणाऱ्यानी हे वेळेत लक्षात घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत, तर लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. पण या श्रद्धेचं…
“गेट आऊट फ्रॉम हेअर!” — बाई, बाटली आणि राजकारणाचा आरसा
हा लेख सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा आहे.“गेट आऊट फ्रॉम हेअर!” या एका साध्या वाक्यातून सामान्य नागरिकांच्या मनातील संताप, त्रास आणि अस्वस्थता व्यक्त होते.रस्त्यावर अडकलेला नागरिक आणि त्याच्या नावावर चालणारं राजकारण — यामधला विरोधाभास या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गर्दीत माणसं आणि माणुसकी हरवते , यापेक्षा आपण रोजच्या गर्दीला सरावलो आहोत असं…
देव की थोतांड? हरवलो कोण — देव की आपण?
हा विषय अत्यंत खोल आणि गहन आहे. किंबहुना तो तसा म्हणून जास्त खोलात न शिरता, या प्रश्नाचे उत्तर मला ओशो रजनीश यांच्या प्रवचनात व -ग्रंथांत सापडते.त्याच उत्तराचा हा थोडक्यात उहापोह आहे. ईश्वरप्राप्तीच्या शोधात असताना आपली अवस्थाकावळ्यासारखी होत चालली आहे. याची चर्चा वरील मजकुरात आहे .म्हणजे नेमकी कशी तर ..ना आपण जे आहोत ते राहिलो,ना जे…
