मग तो देव काय कामाचा? | श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वास्तव

मराठा समाजाची शिस्तप्रिय परंपरा मुंबईतल्या रस्त्यावर संयमी व शांत मराठ्यांचे आंदोलन सुरु होत . मराठा समाजाच्या मागण्या आजच उजागर झाल्या असे नाही. अटकेपार झेंडे लावणारा मराठा समाज शतकानुशतकांपासून शांत, शिस्तप्रिय आणि मेहनती म्हणून ओळखला जातो. संकटातही संयम राखणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी आंदोलन करतो, तेव्हा सरकारकडून त्याला जाणीवपूर्वक दारुडे, उद्रेकी, अराजकवादी म्हणून दाखवण्याचा जाणीवपूर्वक…

Read More

बायोडाटा पहा व लग्न लग्न जुळवा !

फक्त “प्रोफाईल स्टेट्स” वरच मुलं मुली एकमेकांना भाळतात! ज्ञानदृष्टी जागृत झालेली,म्हणजे मोबाईल हातात घेऊनच जन्मलेली तरुणाई लगेच गुगल बाबा कडं जातात – “A1 orphan girls for marriage near byee me“. कधी काळी लग्नासाठी आजूबाजूच्या गावात सोयरे आत्या मावश्यां,मामा कडे चौकशी केली जायची,सोयरीक करणारा एक मध्यस्थी असायचा.नात्यागोत्यात होणारी लग्न संस्कृती, परंपरेला धरून असायची. आणि हो महत्त्वाचं…

Read More

बोगस बहिणी आणि सरकारी योजनांचा गैरवापर | वास्तव उलगडा

गजानन खंदारे ✍ पटतंय का पहा ! आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही रक्ताची, काही ओळखीची, काही विचाराची, काही सहवासाची… भावनिक किंवा कर्तव्य भावनेतून जबाबदारीने निर्माण होणारी खरी मौल्यवान नाती तीच असतात जी मायेने आणि कर्तव्यभावनेने घट्ट विणली जातात. आई-वडील, भाऊ-बहीण ही अशीच नाती. यात स्वार्थ नसतो, पैशाचा हिशोब नसतो, यात असतो तो एकमेकांच्या अस्तित्वाचा…

Read More

आठवडी बाजारातील भातकं म्हणजे काय? | खरीदी-विक्रीचा रोचक किस्सा

प्रवासातील अनुभव… ( भाग : 24 ) रविवार दि. 03 ऑगस्ट 2025 रोजीचा अनुभव… आठवडी बाजारातलं भातकं 👉 रविवार म्हणजे हक्काचा सुट्टीचा दिवस.हा सुट्टीचा दिवस असला तरी आपल्या सर्वांनाच घरची अनेक कामे करावी लागतात. त्यालाच तर संसार म्हणतात.रविवारचं घरातील अनेक कामांमधील एक काम म्हणजे आठवडी बाजारात जाऊन भाजीपाला आणणे हे होय.मी आज सकाळपासूनच नियोजित कामात…

Read More

विठ्ठल कोतेकर यांची लेखणी | ‘सर, जरा हे बघा’ मधील वास्तव चित्रण

कधी कधी असं वाटतं, की आपण एक वाक्य बोलतो, आणि समोरचा माणूस ते मनावर घेतो…पण त्याच्या मनावर घेतलेल्या त्या एका वाक्याचं उत्तर आयुष्य त्याला देतं. असा काहीसा अनुभव नुकताच मला आला…*रवी चौगुले* नाव घेतलं, की माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो, साधा, शांत, पण आतून खूप प्रामाणिक. शिकायची तहान असलेला, सतत विचार करणारा, आणि मुख्य…

Read More

श्रावण नव्हे भक्ती मास — शिवभक्तीची खरी वाट कोणती?

“श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण असते.”मंदिरात रांगा, उपवासाचे फराळ, आरत्या, अभिषेक, रुद्रपठण— हे सगळं आपल्याला दरवर्षीच दिसतं. पण या सगळ्या धावपळीच्या भक्तीत “शिवतत्त्व” नेमके कुठे आहे, हे आपण विसरतो का ? श्रावण महिना म्हणजे केवळ आषाढानंतर आलेला पावसाळ्याचा महिना नव्हे, तर आत्मिक तपश्चर्येचा, संयमाचा, साधनेचा काळ असतो.म्हणूनच याला “भक्ती मास” असं मानलं जातं….

Read More

बस प्रवासात विक्री करणाऱ्यांचे जीवन | एक वास्तव अनुभव

✍ गजानन धामणेमुक्त पत्रकार, वाशिम  👉 आज मला कामानिमित्त चिखली व तेथून पुढे वरुड बु. येथे जायचे होते. दूरच्या प्रवासात जायचे म्हटले की, सकाळी लवकरच निघावे लागते. आजही सकाळी साडेआठलाच मी घराबाहेर पडलो. 8.45 वाजता वाशिम – यावल गाडी मिळाली. त्यामुळे थेट चिखली पर्यंत एकाच बसने पोहोचणार होतो. सकाळचीच वेळ असल्यामुळे गाडीत जागाही मिळाली. गाडी…

Read More

बुद्धाच्या देशात अजूनही विचारांना गोळ्या, काळं आणि धमक्या !

धर्मांध प्याद्यांना आमचा निर्वाणीचा इशारा अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेली काळी शाईफेक ही केवळ एका व्यक्तीवर नाही, तर वैचारिक आंदोलनावर रचलेली नियोजित आणि भ्याड कृती आहे.या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पण आम्ही केवळ निषेधावरच थांबणार नाही. आम्ही स्पष्ट सांगतो या घटनेमागे कोणताही वैयक्तिक वाद नाही, तर ही देशभर चालवली जाणाऱ्या विरोधी…

Read More

तब्ब्ल 4 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यावर काळी कारवाई !कशासाठी?

शेतकरी, पिक विमा आणि काळी यादी: सत्य शोधण्याची गरज महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पिक विमा योजनेत खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. यापूर्वी अशी कारवाई फक्त सेवा केंद्रे, एजंट आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींवर होत होती. परंतु आता थेट शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राज्य…

Read More
Back To Top