पहिला हूं तरी म्हण…🖋️ विठ्ठल कोतेकर, कोल्हापूर

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक विद्वान माणसं वेळोवेळी भेटत असतात. कोण एका विशिष्ट टप्यावर, कोण वळणावर, तर कोण एका छोट्याशा क्षणात आपल्याला आयुष्यभर पुरेल असा धडा शिकवून जातं. हे सगळं घडतंच. पण त्या सल्ल्याला, त्या शिकवण्याला मनापासून ऐकलं गेलं, तर आयुष्य खरंच सोनं होतं. माझ्या वडिलांचं नाव होतं मारुती सखाराम कोतेकर. त्यांचे वडील, म्हणजे माझे आजोबा…

Read More

-बा… विठ्ठला, तू असा गप्प का?

बा… विठ्ठला, तू असा गप्प का? तुझ्या चराचरात तुलाच शोधतो,तुझ्या नावानं लुटणाऱ्या ढोंग्यांनी! गाथा बुडवली तुझ्याच नजरेसमोर,तुकोबाला आत्मक्लेशात तडफडत ठेवलं,तेरा दिवस उपोषण, कण्हत तुझ्यासाठी,तरी तू निशब्द, तेव्हाही, आत्ताही! विचारांची हत्या करून,सदेह वैकुंठाला पाठवलं तुकोबाला,तुझ्या नावाची दुकानदारी मांडली,तरी तू गप्प, तेव्हाही, आत्ताही! जातीय भांडणं पेरणारे,अमृतकुंडात अपवित्रता करणारे,तुझ्याच नावावर माणसाचं रक्त सांडतात,तरी तू कमरेवर हात ठेवून उभा,तेव्हाही,…

Read More

बँकिंग व फायनान्स कंपन्यांची दादागिरी: खाजगी सावकारी बंद करून NBFC ना मोकळे रान

गेल्या दोन दशकांत भारतात बँकिंग आणि अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. १९६९ मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर सहकारी संस्था, जिल्हा बँका आणि पतसंस्था ग्रामीण भागातील आर्थिक कणा होत्या. मात्र १९९१ नंतरच्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे खाजगीकरण, सवलती, आणि बँकांचे विलीनीकरण यामुळे या संस्था मागे पडल्या. खाजगी सावकारी बेकायदेशीर घोषित करून त्यांच्यावर कठोर कायदे लावले गेले, पण त्याचवेळी NBFC म्हणजेच बिगर-बँकिंग…

Read More

चार झाडांचा “प्रसाद” आणि सावलीचा संकल्प

सुरवातीचे ताजे कलम- खालील मजकूर हा उपहासात्मक आणि वैयक्तिक निरीक्षणा वर आधारित आहे. याचा कुठल्या व्यक्ती, संस्था किंवा अन्य कुठल्याच घटकाशी दुरान्वये ही संबंध नाही. योगाने केवळ लोकशाहीतील संवेदनशीलतेचा आग्रह किंवा अन्वयार्थ म्हणुन गेंड्याची कातडी ओढलेल्या “लोक व प्रशासन व्यवस्थेतील” जबाबदार सेवकांनी स्वतःच्या जबाबदारी प्रती इमान ठेवायला आमची काही हरकत नाही- गजानन रिसोड ✍ पटतंय…

Read More

लोढाईच्या माळावरील श्रध्येचं झाड आणि नवसाचं गाठोडं!: गजानन खंदारे

पटतंय का पहा! ✍️ गजानन खंदारे रिसोड श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही भक्ती मार्गाची दोन रूपं असली तरी त्यांचा प्रवास वेगवेगळा असतो.विचारपूर्वक श्रद्धा माणसाला आत्मबल व जागृती आत्म प्रगती देते, तर अंधश्रद्धा अज्ञानातून उद्भवते आणि गुलामगिरीकडे घेऊन जाते.”अनेक दुःखाचे कारण हे अंधश्रद्धा आहे. काल परवा दर्शनासाठी म्हणुन लोढाई च्या माळावर गेलो. यात कुणाला काही वेगळे वाटण्याचे…

Read More

सिबिल विरोधात आवाज उठवणे गरजेचे ,आपण काय करू शकतो

सिबिल स्कोअर ही संकल्पना पूर्वी केवळ कर्ज व्यवहारापुरती मर्यादित होती. पण आज त्याचा वापर केवळ आर्थिक चौकटीतच नाही तर वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याच्या निर्णयांमध्येही होत आहे. नोकरीच्या मुलाखतीत, घर भाड्याने घेताना, लग्न जमताना – अगदी अशा ठिकाणी सुद्धा सिबिल स्कोअर विचारात घेतला जातो. पूर्वी चारित्र्य प्रमाणपत्र मागितलं जायचं, आता सिबिल स्कोअरच पात्रता आणि स्वभावाचे प्रमाणपत्र…

Read More

सरकारी परवानगीची आधुनिक सावकारी: कायद्याच्या आडून शोषणाचा नवा चेहरा

परभणीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न, त्यामागील वित्तीय कंपनींची बेकायदेशीर व असंवेदनशील वागणूक, आणि ‘सावकारी बंद झाली’ असा सरकारचा दावा.. सरकारी परवानगीने आधुनिक सावकारी कशी बोकाळली आहे, याचा हा थोडक्यात आढावा परभणी जिल्ह्यातील पाथरा गावात नुकतीच घडलेली एक घटना पुन्हा एकदा राज्याच्या आणि देशाच्या शेतकरी धोरणांना सवाल करते. शेतकरी शाम साहेबराव काकडे यांनी ट्रॅक्टरसाठी महिंद्रा फायनान्सकडून घेतलेल्या…

Read More

याना गुहा : कधीच न पाहिलेल्या मरणाचा अनुभव

ती क्षणभरात घडलेली शांतता… जणू मृत्यूने स्वतःचं अस्तित्व आपल्या श्वासात मिसळलं होतं.”नाला आडवा आला, समोर पाणी, मागे खोल दरी – त्या क्षणी जणू काळ स्वतः समोर उभा ठाकला होता.”गाडी थांबवायला ओरडलो, पण काळजाचा ठोका थांबतोय की नाही, हेच कळेना!”एका बाजूला प्रचंड उतार, समोर धबधब्यासारखं पाणी, आणि आपण त्या रेषेवर – जिथून जिवंत सुटणं हेच मोठं…

Read More

नेते की पत्रक छाप भिकाऱ्याच्या टोळ्या ?

आता पावसाचा काही ठावठिकाणा राहिलेला नाही. आधी जसा नियमित, वेळेवर आणि आशीर्वादासारखा पाऊस यायचा, तसा तो उरलेलाच नाही. आत्ता दोन थेंब पडले की लोक घाबरतात -कोणी ओले कपडे सुकवतं, कोणी चप्पल धरून पळतो. थोडा जरी पाऊस झाला, तरी लगेच बोंब सुरू होते – ढगफुटी झाली, रस्ते भरले, शाळा बंद करा! त्या ढगांनी फक्त पाणीच नाही,…

Read More

महाराष्ट्र हादरला! परिक्षेत कमी मार्क शिक्षक बापाने घेतला पोरीचा जिव ..

“पप्पा! तुम्ही कलेक्टर झालात का?” – हा प्रश्न साधनाने रागाने नव्हे, तर असहायतेने विचारला होता. हा एका मुलीचा आक्रोश होता – जिथे तिच्या क्षमतेपेक्षा अपेक्षांचं ओझं जड झालं होतं. तिने वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी नाकारली, पण त्याच्या बदल्यात तिला माफही केलं नाही गेलं. हे एका पिढीच्या संवेदनशीलतेला न समजून घेतलेल्या पिढीचं भीषण उत्तर होतं. ही…

Read More
Back To Top