admin

“लोकशाही व्यवस्थेला बाजारात मांडणारे” मराठ्यांचे आंदोलन ! :एक संदर्भ

असं म्हणतात की “पॉलिटिक्स इज द गेम ऑफ स्काउंड्रल्स” म्हणजेच राजकारण हा बदमाशीचा खेळ असतो. बदमाशी ही राजकारणाची उपजत खूण आहे हे मान्य केलं, तरी जेव्हा ही बदमाशी कारस्थानीपणात, कपटी डावपेचात रूपांतरित होते, तेव्हा ती लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक ठरते. आज आपण पाहतोय की शिवसेनेची फोड झाली, राष्ट्रवादीची दोन शकले झाली, आणि या सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे…

Read More

गौरी पूजनाचे बदलते स्वरूप : नेमका संदर्भ काय?

वाशिम पासून जवळच असलेल्या तामसी येथील शिवाजी कव्हर व सौं किरण कव्हर हे दमपत्ती गेली अनेक वर्ष अनावश्यक धार्मिक प्रथेला फाटा देऊन घरात गौरी ऐवजी जिजाऊ सावित्री पूजन करून ग्रंथ पूजन करतात. हे बदलते स्वरूप नेमके आपल्या संस्कृती परंपरेला धरून आहे कि विरोधात याबाबत या लेखातून केलेला हा थोडक्यात उहापोह हे करत असताना आपल्या मूळ…

Read More

मग तो देव काय कामाचा? | श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वास्तव

मराठा समाजाची शिस्तप्रिय परंपरा मुंबईतल्या रस्त्यावर संयमी व शांत मराठ्यांचे आंदोलन सुरु होत . मराठा समाजाच्या मागण्या आजच उजागर झाल्या असे नाही. अटकेपार झेंडे लावणारा मराठा समाज शतकानुशतकांपासून शांत, शिस्तप्रिय आणि मेहनती म्हणून ओळखला जातो. संकटातही संयम राखणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी आंदोलन करतो, तेव्हा सरकारकडून त्याला जाणीवपूर्वक दारुडे, उद्रेकी, अराजकवादी म्हणून दाखवण्याचा जाणीवपूर्वक…

Read More

बोगस बहिणी आणि सरकारी योजनांचा गैरवापर | वास्तव उलगडा

गजानन खंदारे ✍ पटतंय का पहा ! आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही रक्ताची, काही ओळखीची, काही विचाराची, काही सहवासाची… भावनिक किंवा कर्तव्य भावनेतून जबाबदारीने निर्माण होणारी खरी मौल्यवान नाती तीच असतात जी मायेने आणि कर्तव्यभावनेने घट्ट विणली जातात. आई-वडील, भाऊ-बहीण ही अशीच नाती. यात स्वार्थ नसतो, पैशाचा हिशोब नसतो, यात असतो तो एकमेकांच्या अस्तित्वाचा…

Read More

आठवडी बाजारातील भातकं म्हणजे काय? | खरीदी-विक्रीचा रोचक किस्सा

प्रवासातील अनुभव… ( भाग : 24 ) रविवार दि. 03 ऑगस्ट 2025 रोजीचा अनुभव… आठवडी बाजारातलं भातकं 👉 रविवार म्हणजे हक्काचा सुट्टीचा दिवस.हा सुट्टीचा दिवस असला तरी आपल्या सर्वांनाच घरची अनेक कामे करावी लागतात. त्यालाच तर संसार म्हणतात.रविवारचं घरातील अनेक कामांमधील एक काम म्हणजे आठवडी बाजारात जाऊन भाजीपाला आणणे हे होय.मी आज सकाळपासूनच नियोजित कामात…

Read More

श्रावण नव्हे भक्ती मास — शिवभक्तीची खरी वाट कोणती?

“श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण असते.”मंदिरात रांगा, उपवासाचे फराळ, आरत्या, अभिषेक, रुद्रपठण— हे सगळं आपल्याला दरवर्षीच दिसतं. पण या सगळ्या धावपळीच्या भक्तीत “शिवतत्त्व” नेमके कुठे आहे, हे आपण विसरतो का ? श्रावण महिना म्हणजे केवळ आषाढानंतर आलेला पावसाळ्याचा महिना नव्हे, तर आत्मिक तपश्चर्येचा, संयमाचा, साधनेचा काळ असतो.म्हणूनच याला “भक्ती मास” असं मानलं जातं….

Read More

बस प्रवासात विक्री करणाऱ्यांचे जीवन | एक वास्तव अनुभव

✍ गजानन धामणेमुक्त पत्रकार, वाशिम  👉 आज मला कामानिमित्त चिखली व तेथून पुढे वरुड बु. येथे जायचे होते. दूरच्या प्रवासात जायचे म्हटले की, सकाळी लवकरच निघावे लागते. आजही सकाळी साडेआठलाच मी घराबाहेर पडलो. 8.45 वाजता वाशिम – यावल गाडी मिळाली. त्यामुळे थेट चिखली पर्यंत एकाच बसने पोहोचणार होतो. सकाळचीच वेळ असल्यामुळे गाडीत जागाही मिळाली. गाडी…

Read More

बँकिंग व फायनान्स कंपन्यांची दादागिरी: खाजगी सावकारी बंद करून NBFC ना मोकळे रान

गेल्या दोन दशकांत भारतात बँकिंग आणि अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. १९६९ मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर सहकारी संस्था, जिल्हा बँका आणि पतसंस्था ग्रामीण भागातील आर्थिक कणा होत्या. मात्र १९९१ नंतरच्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे खाजगीकरण, सवलती, आणि बँकांचे विलीनीकरण यामुळे या संस्था मागे पडल्या. खाजगी सावकारी बेकायदेशीर घोषित करून त्यांच्यावर कठोर कायदे लावले गेले, पण त्याचवेळी NBFC म्हणजेच बिगर-बँकिंग…

Read More

याना गुहा : कधीच न पाहिलेल्या मरणाचा अनुभव

ती क्षणभरात घडलेली शांतता… जणू मृत्यूने स्वतःचं अस्तित्व आपल्या श्वासात मिसळलं होतं.”नाला आडवा आला, समोर पाणी, मागे खोल दरी – त्या क्षणी जणू काळ स्वतः समोर उभा ठाकला होता.”गाडी थांबवायला ओरडलो, पण काळजाचा ठोका थांबतोय की नाही, हेच कळेना!”एका बाजूला प्रचंड उतार, समोर धबधब्यासारखं पाणी, आणि आपण त्या रेषेवर – जिथून जिवंत सुटणं हेच मोठं…

Read More
Back To Top