“पर्वणी” धर्मविरोधी लोकांना समजवणार तरी कसे?

धर्माचं नाव घेतलं की काही लोकांना उगाच राष्ट्रवाद आठवायला लागतो.-खरं तर “राजकारणाला” मनासारखा आकार द्यायचा असेल तर धर्म जागवणं हेच सर्वोत्तम “साधन ” असतं —“राजकारणाच्या” सोयीसाठी राष्ट्रवादासोबत धर्म जागवणंही अनिवार्य असतंच! आणि हा धर्म जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आपली हाडांची काडं करून, योगदान दिलं—त्यांचे योगदान लक्षात घेतलेच पाहिजे. मात्र समाजात काही मूठभर लोकं असे आहेत—की,ज्यांना धर्म…

Read More

महाराज त्रास सगळ्यांनाच होतो तर..!

सध्या इंदुरीकर महाराज हे टीकेचे लक्ष्य ठरत आहेत. त्यातच त्यांनी कीर्तनाचा फेटा उतरवून ठेवू व लग्नाचा बार याही पेक्षा थाटात उडवू..! अशी धमकीच त्यांच्याच भाषेत सांगायचं तर “कथित अवलादी” ना दिली!पण महाराज…किर्तन ही महाराष्ट्राची समृद्ध अशी परंपरा. “नाचू कीर्तनाचे रंगी..”म्हणत संत नामदेवांनी ही परंपरा सुरू केली. “दया धर्म” सांगणारेकिर्तन कशासाठी? तर वरील अभंगात त्याचा सार…

Read More

राक्षस कुळातील माझी आई..! अवताराच्या गोष्टी सांगायची पुन्हा पुन्हा..

माझी “आई” ही जुनी नववी पर्यंत शिकलेली पोथी, पुराण कथात ती डोकं खुपसून बसायची.ती खूपच “देवभोळी” होती असं नाही,पण “परोपकार ते परपीडा” या विचाराभोवती“देव आणि दानव” या “अवताराच्या” कथा मला ती लहानपणी नेहमी सांगायची.तेव्हा यांचा खरा आशय मला कळत नव्हता.पण, आपणही हातात शस्त्र घेऊन या राक्षसाचा संहार करावा असं मला नेहमी वाटायचं.तेव्हा आई मला घट्ट…

Read More

लोढाईच्या माळावर: गर्दीचा बाजार!

अश्विन शुद्ध नवमीला मी लोढाईच्या माळावर दर्शनासाठी गेलो होतो. त्या दिवशी इथे दरवर्षी एकदिवसीय मोठी यात्रा भरते. “लोढा-आई”चा माळ म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण – हिरवीगार टेकडी, जंगलाचं कवच आणि सभोवताल पसरलेलं गायरान व जंगल क्षेत्र . इथलं मंदिर हे केवळ दगड-विटांचं बांधकाम नाही, तर ग्रामीण लोक आणि कृषी संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे….

Read More

१० मिनिटांत आयुष्य संपवणारा;अचानक मृत्यू का वाढतोय?

“मरण दाराशी आले, त्याला म्हणतो. ये तुला १०० वर्ष आयुष्य आहे. आणि मग मरणही चाट पडतं, म्हणाले काय हा मनुष्य आहे !” अशीच काहीशी आपली जगण्याची आणि वागण्याची अवस्था झाली आहे .माणसे ,तरुण ,विद्यार्थी स्त्रिया चालता बोलता मृत्युच्या दारात जात आहेत .आपण मात्र त्याला अजूनही हलक्यात घेतो आहे.” मृत्यू इतक्या सहजपणे दार ठोठावतो आहे. कि…

Read More

आकाशाला भिडताना…

✍🏻. गजानन खंदारे आकाशात झेप घेण्यापूर्वी बेंगळुरू विमानतळावरून माझ्या मुलाचा फोन आला.“पप्पा, पुढील काही वेळ मी हवेत असणार. फोन फ्लाइट मोडवर राहील.”मी पुढचं काही बोलणार, एवढ्यात फोन कट झाला. माझा मुलगा पहिल्यांदाच विमानप्रवास करत होता, आणि त्याच्या या यशाचा मला मनस्वी अभिमान वाटत होता. त्याच्या डोमेस्टिक क्लासची व्यवस्था केली होती. तरीही, त्याच्या या वाक्याने मला…

Read More

मग तो देव काय कामाचा? | श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वास्तव

मराठा समाजाची शिस्तप्रिय परंपरा मुंबईतल्या रस्त्यावर संयमी व शांत मराठ्यांचे आंदोलन सुरु होत . मराठा समाजाच्या मागण्या आजच उजागर झाल्या असे नाही. अटकेपार झेंडे लावणारा मराठा समाज शतकानुशतकांपासून शांत, शिस्तप्रिय आणि मेहनती म्हणून ओळखला जातो. संकटातही संयम राखणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी आंदोलन करतो, तेव्हा सरकारकडून त्याला जाणीवपूर्वक दारुडे, उद्रेकी, अराजकवादी म्हणून दाखवण्याचा जाणीवपूर्वक…

Read More

विठ्ठल कोतेकर यांची लेखणी | ‘सर, जरा हे बघा’ मधील वास्तव चित्रण

कधी कधी असं वाटतं, की आपण एक वाक्य बोलतो, आणि समोरचा माणूस ते मनावर घेतो…पण त्याच्या मनावर घेतलेल्या त्या एका वाक्याचं उत्तर आयुष्य त्याला देतं. असा काहीसा अनुभव नुकताच मला आला…*रवी चौगुले* नाव घेतलं, की माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो, साधा, शांत, पण आतून खूप प्रामाणिक. शिकायची तहान असलेला, सतत विचार करणारा, आणि मुख्य…

Read More

“ट्रॅक्टर एन्ट्री, प्री-वेडिंग शूट आणि शेतकरी समाजाचं वास्तव”

आजच्या लग्नसोहळ्यांनी पारंपरिक रितीरिवाजांपलीकडे जाऊन एक वेगळाच ट्रेंड पकडला आहे.प्री-वेडिंग शूट, सेलिब्रिटी-स्टाइल एन्ट्री, व्हायरल व्हिडिओ यामुळे विवाहसोहळा म्हणजे एक “शो” बनला आहे.ग्रामीण भागातही ट्रॅक्टर, घोडागाडी किंवा अनोख्या स्टंटसह केलेली नवरा-नवरीची एन्ट्री ही प्रतिष्ठेची बाब मानली जाऊ लागली आहे.पण या दिखाऊपणामागे खऱ्या समाजाचं, शेतकऱ्यांच्या अडचणींचं, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या संघर्षाचं वास्तव लपून जातं का?हा लेख त्या विरोधाभासावर प्रकाश…

Read More
Back To Top