स्वतः सोबत देवाला फसवणारी माणसं! आषाढी विशेष ..
आपल्याकडे दोन प्रकारच्या धार्मिक परंपरा रूढ आहेत. एक वैदिक हिंदू परंपरा आणि दुसरी वारकरी विचारांची साधी, सरळ भक्तीमार्गाची परंपरा. दोन्ही परंपरा समांतर चालणाऱ्या असल्या तरी त्यांच्यातील विचारधारा मात्र पूर्णपणे वेगळी आहे.आणि नेमकं इथेच आजच्या काळात गोंधळ निर्माण झाला आहे.अलीकडच्या काळात कीर्तन परंपरेत जशी “कथित” वारकऱ्यांची घुसखोरी झाली.भक्ती मार्गातही आपण आपल्याच मनानुसार घुसखोरी करून घेतली. संस्कृती…
