जेव्हा नागरिकच शत्रू ठरतात… लोकशाही कुठे उरते?
सरकारी व्यवस्थेच्या अत्याचाराचे अनेक अध्याय आता लिहून झालेत.देशभरात संताप व्यक्त होत असतांना झोपेचे सोंग घेत व्यवस्थेच्या गुलामीची चादर ओढलेल्या सजग नागरिकांनी आता रस्त्यावर येण्याची हिच खरी वेळ आहे नवी दिल्लीतील जंतरमंतरवरून समोर येणारी दृष्ये आणि बातम्या संवेदनशील नागरिकाच्या काळजाला हात घालणाऱ्या ठरत आहेत. लोकशाही देशात आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवर, विशेषतः महिलांवर आणि…
