“बाग्यासमोर नतमस्तक,छत्रपतीवर मौन!तर्काची हत्या आणि राजकारण” महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?”

गजानन खंदारे “माजी सरन्यायमूर्ती भूषण गवई स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात, पण ते धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम) यांच्या पाया पडतात. अशा व्यक्तींनी बाबासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.त्यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊ नये ” अशी जाहीर टिप्पणी शाम मानव यांनी केली “हे शाम मानव कोण आहेत? त्यांना असा ‘सर्टिफिकेट’ देण्याचा अधिकार कोणी दिला? हल्ली प्रसिद्धीसाठी ते कुठलीही…

Read More

“हा वाद ‘शिवाजी’ शब्दाचा नाही—आमदाराच्या पातळीचा खरा प्रश्न!”

अशा वाचाळ वीरांकडून केवळ दिलगिरी व्यक्त करून हा प्रश्न—किंवा सत्तेचा माज—इथेच संपणार नाही. यावर कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे; अन्यथा रस्त्यावर “Get out” म्हणणारेच उद्या घरात घुसण्याचीही हिम्मत ठेवतील. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी व अतिरेकाची भाषा बोलणाऱ्यानी हे वेळेत लक्षात घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत, तर लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. पण या श्रद्धेचं…

Read More

माझ्या बापाची वारसा-भेट

✍️ गजानन खंदारेआज वाऱ्याने आपला प्रवाह जरा बदलला होता.कधी मंद, तर कधी अचानक झंझावातासारखा उसळत तो स्वतःभोवती गिरक्या घेत धुळीचे लोट उडवत होता.तरीही रणरणत्या उन्हात मृगजळाचे पाट स्पष्ट वाहताना दिसत होते.अवतीभवतीच्या कडक उन्हाला तोंड देत माझा बाप मात्र अजूनही चालतच होता…उन्हाची पारग वेळ केव्हाच टळून गेली होती.त्याच्या अंगात आता त्राण, अवसान—काहीच उरले नव्हते.सळसळणारं रक्तही जणू…

Read More
महासत्तेच्या हिंदू राष्ट्राकडे वाटचाल : सुरुवात कुत्र्यांपासून!

१४ हजार शाळा बंद करून गुरुजी लागले कुत्र्यांच्या मागे!जनगणनेचा “फडतूस” उत्सव

महासत्तेच्या हिंदू राष्ट्राकडे वाटचाल : सुरुवात कुत्र्यांपासून! ✍🏼 गजानन खंदारेमास्तर उर्फ गुरुजींना आमचा अष्टांग-स्पर्श!…आणि अंध-भक्तांना आशीर्वाद!गुरुजी,संक्रांत जवळ आली आहे.वाण घ्यायचं आहे,पण त्याआधी आपल्यालाएक अत्यंत महत्त्वाचं राष्ट्रीय कर्तव्यपार पाडायचं आहे—एव्हाना “फडतूस” सिस्टमचा निरोपआपल्यापर्यंत पोहोचलाच असेल.कुत्र्यांची जनगणना! लग्नासाठी स्थळ शोधताय? मग इथे सर्वच मोफत आहे. Click here 💥 … व्हय,! खरंय ते..विद्यार्थी स्क्रोलिंगमध्ये निपुण झाल्यानेमास्तरांना आताकुत्र्यांची जनगणना…

Read More

“पर्वणी” धर्मविरोधी लोकांना समजवणार तरी कसे?

धर्माचं नाव घेतलं की काही लोकांना उगाच राष्ट्रवाद आठवायला लागतो.-खरं तर “राजकारणाला” मनासारखा आकार द्यायचा असेल तर धर्म जागवणं हेच सर्वोत्तम “साधन ” असतं —“राजकारणाच्या” सोयीसाठी राष्ट्रवादासोबत धर्म जागवणंही अनिवार्य असतंच! आणि हा धर्म जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आपली हाडांची काडं करून, योगदान दिलं—त्यांचे योगदान लक्षात घेतलेच पाहिजे. मात्र समाजात काही मूठभर लोकं असे आहेत—की,ज्यांना धर्म…

Read More

राक्षस कुळातील माझी आई..! अवताराच्या गोष्टी सांगायची पुन्हा पुन्हा..

माझी “आई” ही जुनी नववी पर्यंत शिकलेली पोथी, पुराण कथात ती डोकं खुपसून बसायची.ती खूपच “देवभोळी” होती असं नाही,पण “परोपकार ते परपीडा” या विचाराभोवती“देव आणि दानव” या “अवताराच्या” कथा मला ती लहानपणी नेहमी सांगायची.तेव्हा यांचा खरा आशय मला कळत नव्हता.पण, आपणही हातात शस्त्र घेऊन या राक्षसाचा संहार करावा असं मला नेहमी वाटायचं.तेव्हा आई मला घट्ट…

Read More

लोढाईच्या माळावर: गर्दीचा बाजार!

अश्विन शुद्ध नवमीला मी लोढाईच्या माळावर दर्शनासाठी गेलो होतो. त्या दिवशी इथे दरवर्षी एकदिवसीय मोठी यात्रा भरते. “लोढा-आई”चा माळ म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण – हिरवीगार टेकडी, जंगलाचं कवच आणि सभोवताल पसरलेलं गायरान व जंगल क्षेत्र . इथलं मंदिर हे केवळ दगड-विटांचं बांधकाम नाही, तर ग्रामीण लोक आणि कृषी संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे….

Read More

झोळी वाले उर्फ योगायोग बाबां -शेवट पहा

एखाद्या संघटनेची बांधणी करताना त्यामागे फक्त नाव, पद किंवा प्रसिद्धीचा मोह नसावा . त्या मागे असतो समाजहिताचा ठाम संकल्प असावा लागतो. निस्वार्थ भावनेचा जाज्वल्य जिव्हाळा आणि इतरांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची अखंड ऊर्जा. संघटनेत कार्य करणारी व्यक्ती म्हणजे एक चालतं–बोलतं उदाहरण असतं—ज्याला आपले स्वार्थ बाजूला ठेवून समाजासाठी जगण्याची ओढ असते.परंतु ही वाट तितकी सोपी नसते. एखादी…

Read More

आकाशाला भिडताना…

✍🏻. गजानन खंदारे आकाशात झेप घेण्यापूर्वी बेंगळुरू विमानतळावरून माझ्या मुलाचा फोन आला.“पप्पा, पुढील काही वेळ मी हवेत असणार. फोन फ्लाइट मोडवर राहील.”मी पुढचं काही बोलणार, एवढ्यात फोन कट झाला. माझा मुलगा पहिल्यांदाच विमानप्रवास करत होता, आणि त्याच्या या यशाचा मला मनस्वी अभिमान वाटत होता. त्याच्या डोमेस्टिक क्लासची व्यवस्था केली होती. तरीही, त्याच्या या वाक्याने मला…

Read More

मग तो देव काय कामाचा? | श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वास्तव

मराठा समाजाची शिस्तप्रिय परंपरा मुंबईतल्या रस्त्यावर संयमी व शांत मराठ्यांचे आंदोलन सुरु होत . मराठा समाजाच्या मागण्या आजच उजागर झाल्या असे नाही. अटकेपार झेंडे लावणारा मराठा समाज शतकानुशतकांपासून शांत, शिस्तप्रिय आणि मेहनती म्हणून ओळखला जातो. संकटातही संयम राखणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी आंदोलन करतो, तेव्हा सरकारकडून त्याला जाणीवपूर्वक दारुडे, उद्रेकी, अराजकवादी म्हणून दाखवण्याचा जाणीवपूर्वक…

Read More
Back To Top