“बाग्यासमोर नतमस्तक,छत्रपतीवर मौन!तर्काची हत्या आणि राजकारण” महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?”

गजानन खंदारे “माजी सरन्यायमूर्ती भूषण गवई स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात, पण ते धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम) यांच्या पाया पडतात. अशा व्यक्तींनी बाबासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.त्यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊ नये ” अशी जाहीर टिप्पणी शाम मानव यांनी केली “हे शाम मानव कोण आहेत? त्यांना असा ‘सर्टिफिकेट’ देण्याचा अधिकार कोणी दिला? हल्ली प्रसिद्धीसाठी ते कुठलीही…

Read More

“हा वाद ‘शिवाजी’ शब्दाचा नाही—आमदाराच्या पातळीचा खरा प्रश्न!”

अशा वाचाळ वीरांकडून केवळ दिलगिरी व्यक्त करून हा प्रश्न—किंवा सत्तेचा माज—इथेच संपणार नाही. यावर कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे; अन्यथा रस्त्यावर “Get out” म्हणणारेच उद्या घरात घुसण्याचीही हिम्मत ठेवतील. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी व अतिरेकाची भाषा बोलणाऱ्यानी हे वेळेत लक्षात घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत, तर लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. पण या श्रद्धेचं…

Read More

“गेट आऊट फ्रॉम हेअर!” — बाई, बाटली आणि राजकारणाचा आरसा

हा लेख सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा आहे.“गेट आऊट फ्रॉम हेअर!” या एका साध्या वाक्यातून सामान्य नागरिकांच्या मनातील संताप, त्रास आणि अस्वस्थता व्यक्त होते.रस्त्यावर अडकलेला नागरिक आणि त्याच्या नावावर चालणारं राजकारण — यामधला विरोधाभास या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गर्दीत माणसं आणि माणुसकी हरवते , यापेक्षा आपण रोजच्या गर्दीला सरावलो आहोत असं…

Read More

आम्ही देशाचे नागरिक की सरकारी प्रयोगशाळेतील उंदीर?

सर्वत्र “अच्छे दिन” सुरू आहेत,“झोळीवाले” बाबा आणि बुआ बाबा आरामात व्यापार करत आहेत,आणि व्यापारी लोक संन्यास घेण्याच्या तयारीत आहेत!पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की झाली आहे —या देशाचा सामान्य माणूस आता या देशाचा मालक राहिलेला नाही,तर सरकारी व्यवस्थेने प्रयोगासाठी तयार केलेला “उंदीर” बनवला गेलाय!हा प्रश्न आता टाळता येणार नाही.हा आरोप नाही —हा रोजच्या अनुभवातून आलेला…

Read More

गुलामीचे नवे रूप | “बायकोचा बैल ते सरकारचा बैल “

“…लाडक्या बहिणींना आता लाभासाठी e-kyc करणे बंधनकारक आहे. असे फर्मान सरकार नावाच्या व्यवस्थेने १८ तारखेला भल्या पहाटेच्या शपथ विधी प्रमाणे झोपेतून उठून जारी केले … ”आणि e-पिक पाहणीच्या अप्लिकेशन प्रमाणे हे पोर्टल सर्वर सुद्धा अख्खा ७५० मिली पिऊन झोपल्यागत “बम्पर कोडींग” घालून “ओव्हर लोड” केले . लहान लेकराच्या मुड प्रमाणे आमच्या सरकारला कधी आणि कुठे…

Read More

१० वर्षांचा राजकीय हनिमून पिरिअड म्हणजे काय? | सविस्तर विश्लेषण

सार्वजनिक जीवनातला “हनिमून पिरिअड” फार तर आठवडा किंवा दोन आठवडे, कधी कधी महिनाभर चालतो.नंतर लगेच समर्थपणे कुटुंबाची जबाबदारी उचलायला ते जोडपं सिद्ध होतं. आता हे तत्व राजकारणात लागु पडेलच असे नाही.पण आमच्या सरकारचा “राजकीय हनिमून पिरिअड” दहा वर्षे उलटूनही संपायचे नावच घेत नाही.लग्नाच्या सात वर्षांनंतर नवरा बायकोचे नाते कधी सोन्यासारखे चमकते, तर कधी किरकोळ भांडणे…

Read More

“लोकशाही व्यवस्थेला बाजारात मांडणारे” मराठ्यांचे आंदोलन ! :एक संदर्भ

असं म्हणतात की “पॉलिटिक्स इज द गेम ऑफ स्काउंड्रल्स” म्हणजेच राजकारण हा बदमाशीचा खेळ असतो. बदमाशी ही राजकारणाची उपजत खूण आहे हे मान्य केलं, तरी जेव्हा ही बदमाशी कारस्थानीपणात, कपटी डावपेचात रूपांतरित होते, तेव्हा ती लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक ठरते. आज आपण पाहतोय की शिवसेनेची फोड झाली, राष्ट्रवादीची दोन शकले झाली, आणि या सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे…

Read More

मग तो देव काय कामाचा? | श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वास्तव

मराठा समाजाची शिस्तप्रिय परंपरा मुंबईतल्या रस्त्यावर संयमी व शांत मराठ्यांचे आंदोलन सुरु होत . मराठा समाजाच्या मागण्या आजच उजागर झाल्या असे नाही. अटकेपार झेंडे लावणारा मराठा समाज शतकानुशतकांपासून शांत, शिस्तप्रिय आणि मेहनती म्हणून ओळखला जातो. संकटातही संयम राखणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी आंदोलन करतो, तेव्हा सरकारकडून त्याला जाणीवपूर्वक दारुडे, उद्रेकी, अराजकवादी म्हणून दाखवण्याचा जाणीवपूर्वक…

Read More

बोगस बहिणी आणि सरकारी योजनांचा गैरवापर | वास्तव उलगडा

गजानन खंदारे ✍ पटतंय का पहा ! आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही रक्ताची, काही ओळखीची, काही विचाराची, काही सहवासाची… भावनिक किंवा कर्तव्य भावनेतून जबाबदारीने निर्माण होणारी खरी मौल्यवान नाती तीच असतात जी मायेने आणि कर्तव्यभावनेने घट्ट विणली जातात. आई-वडील, भाऊ-बहीण ही अशीच नाती. यात स्वार्थ नसतो, पैशाचा हिशोब नसतो, यात असतो तो एकमेकांच्या अस्तित्वाचा…

Read More

नेते की पत्रक छाप भिकाऱ्याच्या टोळ्या ?

आता पावसाचा काही ठावठिकाणा राहिलेला नाही. आधी जसा नियमित, वेळेवर आणि आशीर्वादासारखा पाऊस यायचा, तसा तो उरलेलाच नाही. आत्ता दोन थेंब पडले की लोक घाबरतात -कोणी ओले कपडे सुकवतं, कोणी चप्पल धरून पळतो. थोडा जरी पाऊस झाला, तरी लगेच बोंब सुरू होते – ढगफुटी झाली, रस्ते भरले, शाळा बंद करा! त्या ढगांनी फक्त पाणीच नाही,…

Read More
Back To Top